मसूर रेल्वे स्टेशनचा कोट्यावधी रुपये खर्च करून पूर्ण झालेला भुयारी मार्ग अद्यापही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत…!
बाळकृष्ण गुरव याज कडून - मसूरः कराड तालुक्यातील मसूर रेल्वे स्टेशन च्या पूर्व पश्चिम भागात वाहतुकीसाठी पर्याय मार्ग म्हणून रेल्वे प्रशासनाने कोणेगाव -कवठे- कांबिरवाडी-...
“हरित क्रांतीतून आदिवासी महिलांना नवे बळ; गडचिरोलीत २०० महिलांना रोजगार”
जनसंपर्क न्यूज - गडचिरोली : पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण रोजगार यांचा सुंदर संगम घडवणारा “हरियाली का संकल्प – प्रकृती आणि प्रगतीसोबत” हा उपक्रम सध्या...
निसर्गाशी सुसंगत राहून जलस्रोतांचे जतन करणे ही काळाची गरज – घैसास
जनसंपर्क न्यूज - पुणे : जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यातील पुणे, नंदुरबार, वाशिम, गडचिरोली अशा विविध जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाचा उल्लेखनीय...
ग्रामीण भागात वृक्षसंवर्धनाची चळवळ; सुयश चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
जनसंपर्क न्यूज -पुणे प्रतिनिधी - जागतिक वन दिनानिमित्त “वने ही मानवी जीवनाचा श्वास आहेत” हा संदेश देत सुयश चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्रातील विविध भागांत...
‘एकल सुर-ताल’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे २२ मार्च रोजी आयोजन
जनसंपर्क न्यूज - पुणे : एकल अभियानच्या वतीने येत्या २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी कॉलेजमधील विवेकानंद सभागार येथे “एकल सुर-ताल...
कृषी प्रशिक्षण आणि स्थानिक साधनांचा उपयोग; सुयश चॅरिटेबल ट्रस्टने बदलले वनवासींचे आयुष्य
जनसंपर्क न्यूज - पुणे - भारताच्या विकासाच्या प्रवासात डोंगररानात राहणाऱ्या जनजाती समाजाचे पलायन हा मोठा प्रश्न मानला जातो. अनेक शतकांपासून या समाजातील तरुण-तरुणी आणि...
जैन शासनाचा ऐतिहासिक दिवस: बोरीवलीतील चिकूवाडी मैदानात ६४ मुमुक्षूंनी स्वीकारला संयम मार्ग
जनसंपर्क न्यूज - मुंबई महानगर जैन शासनाच्या इतिहासात एक अविस्मरणीय आणि ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरला, जेव्हा बोरीवली पश्चिमेतील चिकूवाडी मैदानात आयोजित ‘संयमरंग उत्सव’ दरम्यान...
प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकरी कुटुंब हवालदिल; भूमाफियांच्या त्रासाविरोधात आमरण उपोषणाचा इशारा
जनसंपर्क न्यूज - पुणे : खराडी येथील वडिलोपार्जित जमिनीच्या फसवणुकीप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित शेतकरी शेख...
लोकमान्यनगर प्रश्न पेटला; शेकडो नागरिकांचा घंटानाद आंदोलनातून सरकारला इशारा !
पुणे : लोकमान्यनगर बचाव कृती समितीच्याच्या वतीने लोकमान्य नगरातील दत्त मंदिर चौक येथे नागरिकांनी अभूतपूर्व असा घंटानाद आंदोलन जोरदार केले. थाळ्या, घंटा, काळे झेंडे...
हणबरवाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा
मसूर – हणबरवाडी येथे यंदा सलग चौथ्या वर्षी भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, त्यांच्या गडदुर्गांचे वैभव आणि इतिहास जनमानसात...



















































