भिडेवाड्यातील प्रकल्पग्रस्त व्यापाऱ्यांचा एल्गार
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजन होताना भिडे वाड्यातील प्रकल्प बाधित व्यापारांना योग्य न्याय देऊन त्यांच्या पुनर्वसन करा...
स्वामी विवेकानंदांवरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ मध्ये जागतिक धर्माच्या संसदेत ऐतिहासिक भाषण केले होते. याचं दिवसाचे महत्त्व लक्षात...
इजिप्त येतील आंतरराष्ट्रीय महोत्सवात अत्तर लघुपटाची निवड
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - ईशान्य आफ्रिकेतील इजिप्त देशातील महत्वाचा मानला जाणारा ब्रिटिश यूनिवर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये "अत्तर " या...
जीवनात ध्यानाचे झाड कसे लावायचे” कार्यक्रमाचे आयोजन
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - "जीवनात ध्यानाचे झाड कसे लावायचे" त्याचबरोबर "मेरा उत्थान मुक्ती महोत्सवाचे आयोजन १५ ऑगस्ट रोजी दुपारी १.०० वाजता मनन...
अण्णा भाऊंना भारतरत्न पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन – शरद पवार
विश्वास पाटील यांच्या “अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर" पुस्तकाचे प्रकाशन
मराठी प्रसिद्ध साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील...
नागपंचमी अनोख्या पद्धतीने केली साजरी
(सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टचा कौतुकास्पद उपक्रम)
प्रकाश शिंदे व सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या वतीने नागपंचमी सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. पुण्यातील नामांकित राजीव गांधी...
शरद पवार, विनोद तावडे आणि डॉ. रावसाहेब कसबे अण्णाभाऊंच्या इंग्रजी व हिंदी चरित्रग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त येणार एकाच व्यासपीठावर
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - मराठी साहित्यिक प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्यावरील “अण्णा भाऊ दि अपहोल्डर दलित...
मल्हारपेठ पोलिसांनी रू. ३,७३,०००/- किमतीचे मोबाईल गहाळ व चोरीला केलेले हस्तगत करून नागरिकांना केले परत
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी -आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईल म्हणजे लहान मुलापासून ते वयोवृत्तापर्यंत जीव की प्राण असा झाला आहे असा हा मोबाईल जेव्हा...
अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे – श्रीपाल सबनीस
जनसंपर्क न्यूज - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडण घडणीत आणि परिवर्तनात...
गुरुपौर्णिमा नव्हे, शिष्य पौर्णिमा – सरश्री
मनन आश्रमात गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी
जनसंपर्क न्यूज - पुणे प्रतिनिधी - गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून तेजगुरु सरश्री यांनी त्यांच्या अनुयायींसोबत गुरू पौर्णिमा नव्हे, शिष्य...

















































