टाटा मोटर्स कर्मचा-यांचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा
जनसंपर्क न्यूज - पिंपरी (21 मार्च ) - पिंपरी-चिंचवड येथील टाटा मोटर्सच्या कर्मचाऱ्यांनी आज महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला महायुतीचे उमेदवार...
उरण तालुक्यात महायुतीला नागरिकांचा प्रतिसाद
जनसंपर्क न्यूज - उरण, 20 एप्रिल - बारणे यांनी उरण तालुक्यात प्रचारदौरा केला. उरण तालुक्यातून महायुतीला मिळणारा नागरिकांचा प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह येत आहे....
उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा अजब करारनामा
जनसंपर्क न्यूज - ( २० एप्रिल ) उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. निवडून कोण...
मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त मनाई
निवडणूक आयोगाची आचारसंहिता भंग करणाऱ्यावर होणार कारवाई
जनसंपर्क न्यूज - सातारा 20 एप्रिल : मतदारांनी मतदान करायला जाताना मोबाईल सोबत घेवून जावू नये ; मतदान...
रझाकार नव्हे मी तर शिवरायांचा सिध्दी इब्राहिम
औरंगाबाद : 'मी रझाकार नाही. तर शिवरायांचा सिध्दी इब्राहिम आहे', अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष बॅरीस्टर असदोद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धऴ ठाकरे यांना टोला...
तहान, भूक व उन्हाची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी केला प्रचार
जनसंपर्क न्यूज - रसायनी, १९ एप्रिल- ऐन उन्हाळ्यातच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे एका बाजूला निवडणूक प्रचाराचे तापलेले रण तर दुसर्या बाजूला उन्हाच्या...
खासदार श्रीरंग बारणे यांचा पुनावळे गाव येथे प्रचार दौरा
जनसंपर्क न्यूज - पिंपरी 19 एप्रिल - मावळ लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांशी जनसंपर्क असलेला, मावळच्या मातीशी नाळ जोडलेला माणूस म्हणजे श्रीरंग बारणे. असे...
‘शिक्षण आणि कर्तृत्व याचा काहीही संबंध नसतो’ – बारणे समर्थ
जनसंपर्क न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या समर्थकांनी शिक्षणावरुन आरोप करणाऱ्या विरोधकांना फेसबुकवर पोस्टद्वारे प्रत्युत्तर दिले...
वादळाची चाहूल लागताच शरद पवार ‘नौ दो ग्यारा’ – नरेंद्र मोदी
जनसंपर्क न्यूज - अकलूज ( १७ एप्रिल ) ‘देशात महाराष्ट्रात आणि मुंबईत यापूर्वीही अनेक हल्ले होऊन गेले. तेव्हा राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने काहीही केलं नाही. पण आजच्या...
भीषण पाणी टंचाईवर तात्काळ उपाययोजना करावी – डॉ. नीलम गोरे
जनसंपर्क न्यूज - पुणे (16 एप्रिल) - राज्यात पावसाअभावी खरीपासोबतच रबी हंगाम हातातून गेला . प्रकल्पही कोरडे पडले . त्यामुळे आता भीषण पाणी टंचाईचे...




















































