मिहानच्या प्रारंभापासून २३ हजार लोकांना रोजगार
जनसंपर्क न्यूज - नागपूर आणि विदर्भातील युवकांना पुण्या-मुंबईकडे रोजगारासाठी जावे लागू नये, यासाठी मिहान-सेझ प्रकल्पाची मुहूर्तमेढ २००२ मध्ये नागपुरात रोवली गेली. तेव्हापासून आतापर्यंत एकूण...
‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ओडीसाच्या किनारपट्टीवर भारताने सोमवारी स्वदेशी बनावटीच्या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. सबसोनिक निर्भय क्रूझ क्षेपणास्त्राची ही सहावी चाचणी होती. २०१३ साली पहिल्यांदा निर्भय...
सावंतवाडी एस.टी.महामंडळ बसेसचे टायर झाले गुळगुळीत
प्रवाशांच्या जीवितास धाेका निर्माण होण्याची शक्यता
सावंतवाडी ता.१६
सावंतवाडी एस.टी.महामंडळ बसेसचे टायर गुळगुळीत झाले असताना बसेस लांब पल्ल्याच्या अंतरावर चालविल्या जात असल्याने प्रवाशांच्या जीवितास धाेका निर्माण...
आंबोलीमध्ये पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम
जनसंपर्क न्यूज - सावंतवाडी ता.१६ (अंबोली )- आंबोली मधे पर्यटन वाढीसाठी जंगल सफारी, नाईट टेंट (अडव्हेंचर), ट्रेकिंग, रिव्हर ट्रेकिंग, साहसी खेळ, नाईट सफर, जंगल...
सावंतवाडी पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी निधीच नाही : पंकज पेडणेकर
जमीन मोजणीसाठी सेस फंडातून तरतूद.
सावंतवाडी, ता.१६
पालकमंत्री दिपक केसरकर सावंतवाडीचे आमदार असुनही पंचायत समितिच्या इमारत उभारणीसाठी निधी मीळाला नसल्याचे सभापती पंकज पेडणेकर यांनी म्हटले...
तांबळडेग येथे २२, २३ मार्च रोजी कासव यात्रेचे आयोजन
देवगड,ता.१६
तालुक्यातील तांबळडेग समुद्र किनारी २२ मार्च व २३ मार्च या दोन दिवसांत कासव यात्रा, बीच फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे,या माध्यमातून मनमोहक कासवाची पिल्ले...
मुंबईतील नागपाडा भागात इमारतीचा भाग कोसळला
मुंबईतील नागपाडा भागात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली तिघेजण अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. नागपाडा भागातल्या पीर खान रस्त्यावर या इमारतीचे...
जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा ३५ वा वर्धापन संपन्न
मालवण-प्रतिनिधी
जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा ३५ वा वर्धापन दिन कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला....
आर.पी.आय सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षांचे निलंबन
पक्षीय धोरणा विरोधी भूमिका कारणीभूत ; गणपत जाधव यांची प्रभारी म्हणून निवड
कणकवली-प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष रतनभाऊ कदम यांनी पक्षीय धोरणाविरोधी भूमिका घेतल्याचा ठपका...
दिशाभूल करणाऱ्या उमेदवारांना जनतेने नाकारले पाहिजे : उपरकर
कणकवली-प्रतिनिधी
मुंबई-गोवा चौपदरीकरणाच काम सुरू आहे. सध्या महामार्गावर दुचाकीवरून व चालत प्रवास करणे अत्यंत
धोकादायक बनले आहे़. मार्गाचे काम चालू असताना धुळीमुळे अनेक आरोग्याच्या समस्याना सामोरे...




















































